१ आर्थिक समस्या
२ खंडीत विजपुरवठा
३ प्रशिक्षीत शिक्षकांची उणीव
४ आ.सी.टी चे महत्व रुजवणे
५. नियंत्रीत जागेची व्यवस्था
६. अतिरिक्त विभाग
७. उदासिनता नष्ट करणे
८. शासनाची उदासिनता
९. अतिरिक्त वेळेचे नियोजन
१ आर्थिक समस्या ;-
सर्वच विद्यर्थ्याना संगणक घेता येणार नाही किंवा शाळेत संगणकांची संख्य कमी असल्याने प्रत्येक विधार्थ्याला संगणक शिकण्यसाठी खुप कमी वेळ मिळ्तो.
२ खंडीत विजपुरवठा;-
आज अपणाला सर्वत्र खंडीत विजपुरवठा दिसुन येतो
त्यामुळॆ यावर आपण उपाय करायला हवेत.हे एक मोठे आव्हाण आहे.
३ प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव-
आज ही उच्चशिक्षित विद्यार्थी अथवा शिक्षकांना संगणकाचा वापर करता येत नाही. आ.सी टी. रुजवायची असेल तर आधी प्रशिक्षित शिक्षकांची भरती करावी लागेल
४ आ.सी.टी.चे महत्व रुजवणे –
विद्यार्थाना अगोदर आ.सी.टी. चे महत्व समजावून सांगणे त्यांना विश्वासात घेवून आ.सी.टी. बदद्ल अचुकता समजावून सांगणे.
५ नियंत्रित जागेची व्यवस्था –
शाळेत नियंत्रित जागेची व्यवस्था नसते. तसेच संगणकासाठी स्वतंत्र खोली नसते. ही एक मोठी समस्या आहे.
६ अतिरिक्त नियंत्रन विभाग-
संगणक अथवा तंत्रज्ञानाची देखभाल करण्यासाठी अतिरीक्त कर्मचार्यांची भरती करावी लागेल.
७ आ.सी.टी. बदद्ल उदासिनता नष्ट करणे.-
एखादे काम चूकल्यानंतर वरीष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचार्याना रागवतात त्यामुळे अनेकच्या मनात संगणक चालवताना चुका होतात की काय अशा प्रकारची भिती असते त्यामुळे आ.सी.टी.बदद्लची उदासिनता नष्ठ करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment